नमस्कार!! "दिसामाजी काहीतरी लिहावे" हा समर्थांचा उपदेश.हात लिहता आणि मेंदू विचारता राहावा म्हणून हा ब्लॉग सुरु केला.या ब्लॉग ला कोणतीही बंधनं नाहीत.या ब्लॉग मध्ये साधारणतः राजकीय,आर्थिक,सामाजिक,साहित्य-चित्रपट,प्रवासवर्णन आणि अशा अनेक सुचतील त्या विषयांवर लिहेन. धन्यवाद!!